श्रीराम. सद्गुरूंवर श्रद्धा हा साधकाचा खरा आधार असतो. त्या आधाराला धक्का लागणे म्हणजे त्याचे साधकपण डळमळणे होय. पैशाची मौज अशी आहे की तो स्वतः काहीच मागत नाही किंवा म्हणत नाही. म्हणून साधक त्याच्यावर जितका भरवसा ठेवतो तितका साधकाला त्याचा आधार वाटतो. पैशाचा आधार वाटू लागला की ईश्वराचा अथवा सद्गुरूचा आधार क्षीण होतो. हे फार मोठे विघ्न आहे. यापासून साधकाने जपून असावे!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे
No comments:
Post a Comment