श्रीराम. भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने, निर्व्याजपणे आणि उत्कटपणे त्याचे चिंतन करणे हा राजमार्ग आहे. मुखमध्ये नाम ठेवल्याने त्याचे चिंतन सुलभ होते.
हे करत असताना प्रापंचिक वासनातृप्तीचे पोषण करणाऱ्या सूचना आपण आपल्या मनाला देऊ नयेत. त्यामुळे वासनांचे कवच घट्ट होते.
अनुसंधानाने आपल्या मनोरचनेत भगवंताला अनुकूल अशी पुनर्रचना घडून येते. त्यास विरोधी वर्तन करू नये.




No comments:
Post a Comment